आई-वडील, दोन मुले असा सुंदर चौकोनी संसाऱ भौगोलिक सुख ज्याला म्हणतात त्याचा तर पाऊसच पडायचा घरात़ देवाने असे भरभरून दिलेले असताना त्याचे आभार नको का मानायला, असा विचार खुरसनकर दाम्पत्याच्या ...
शालांत परीक्षांचा निकाल मंगळवारी लागणार असतानाच अकरावी प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. ...
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबादेतील शेंद्रा ते बिडकीन परिसरात तब्बल साडेदहा हजार हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. ...
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु या कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नाही. सिव्हिल लाईन येथील ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभरातील पोलीस ठाण्यांत चार महिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर ...
कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा भरारी पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील १,००५ दुकानांची तपासणी करून, १७५ दुकानांविरुद्ध विक्रीबंदी आदेश ...