देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ शाहू-फुले-आंबेडकरांनी रोवली. परंतू आज फुले-शाहू-आंबेडकरांना मानणाऱ्या पदवीधरांपुढे समस्यांचा डोंगर उभा आहे. या महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन समाजात ...
आजपर्यंत मला प्राध्यापकांनी नेहमीच समर्थन दिले. तुमच्या विश्वासामुळेच मी आज या पदावर पोहोचू शकलो आहे. आता तुमच्यातीलच एक असलेले पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, ...
केंद्र्रीय ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांला दु:ख झाले असून राज्याची भरून न निघणारी हानी झाल्याचे प्रतिपादन ...
देशात सर्वत्र आता सकारात्मक परिवर्तन दिसू लागले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतच जगाला आपल्या संस्कृतीच्या आधारावर मार्गदर्शन करू शकतो, अशी स्थिती आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे. ...
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूशास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेल की नाही ...
भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून ...
देशात राज्यांमध्येच नव्हे तर शहरांमध्येही कराचे टप्पे वेगवेगळे आहेत. त्यामुळे शहर आणि राज्यांमध्ये थेट स्पर्धा सुरू आहे. ती आता संपली पाहिजे. देशात सरळसोपी एकच करप्रणाली आणून उद्योग व व्यवसायाच्या ...
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधीक्षक व उपअधीक्षकांना अखेर शासनाने नियुक्त्या दिल्या असून त्यांचे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे थकीत वेतन देण्याचे आदेशही जारी केले आहेत. ...