यवतमाळ जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतीची खुद्द अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी गुरुवारी पाहणी केली. आयुक्त थेट शेतीच्या बांधावर पोहोचले. त्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी ...
देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होत आहेत़ त्यातही पॅकेजग्रस्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा वेग अधिक आहे. ...
तालुक्याच्या महसूल आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन उरण समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला विविध प्रकल्प आणि गावक-यांनीही सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले आहे ...
वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ ...
१ जानेवारी १९९६ रोजी सेवेत असणाऱ्या व १ एप्रिल २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, असा शासननिर्णय २६ फेब्रुवारी २०१४ रोजी झाला. ...
पंचायत समिती स्तरावरील योजनेचा लाभ मिळवून देतो, अशी बतावणी करीत तालुक्यातील दिंदोडा, हिवरा या भागात दोन युवक घरोघरी फिरत असून प्रत्येक लाभार्थ्यांकडून ५०० रुपयांची मागणी करीत ...
श्री दादाजी धुनिवाले देवस्थान व दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने दादाजी धुनिवाले ऊर्फ मंगलदास बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारपासून वर्धा कलामहोत्सवाला भागवत ...
यंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी ...
जिल्ह्यात सुरू असलेले डेंग्यूचे थैमान अद्यापही कायमच आहे. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने त्या योजना कुचकामी ठरत आहेत. ...