केवल चौधरी, जालना येथील स्टील औद्योगिक वसाहतीत ५२ पैकी केवळ ८ कारखाने रात्रपाळीत सुरू आहेत. उर्वरित ४४ कारखाने बंद झाल्याने अनेक कामगार रोजगार नसल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. ...
बदनापूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार हे १७ नोव्हेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. ...
येथील गोकुळेश्र्वर परिसरात दोन एसटी बसच्या अपघातात तीन गंभीर तर १३ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
बद्रीनाथ मते ,तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या ...
येथील बसस्थानकावर एकही जलद बसगाडी येत नाही. सर्व बसेस नागपूर-वर्धा मार्गावर उडाणपुलाजवळ थांबा देतात. त्यामुळे केवळ गावखेड्यात जाणाऱ्या जनता बस करिताच हे स्थानक असल्याचे दिसते. ...
अविनाश मुडेगावकर ,अंबाजोगाई शहरावर जलसंकट घोंगावत असताना शनिवारी रात्री धनेगाव धरणाच्या डाव्या कालव्यावरील चार बॅरेजेसमधील पाणी लातूरकडे सोडण्यात आले. ...
निम्न वर्धा प्रकल्पातील बाधितांसाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु हे अधिग्रहण करताना नियमानुसार व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून करण्यात यावे, अशी सूचना आ. डॉ. पंकज भोयर ...