सिरोंचा वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचाऱ्यांनी अवैधरित्या आंध्रप्रदेशात नेण्यात येणारे सागवान, बैल, बंडी असा ५ लाख ८४ हजार ६१७ रूपयाचा माल बुधवारी पहाटे ४.३० वाजता जप्त केला. हा सर्व माल सिरोंचा ...
ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. मात्र या योजना आता ...
नियमांची पायमल्ली करीत खते व बियाण्यांंची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणे कृषी विभागाने सुरू केले आहे. आतापर्यंत राजुरा तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. ...
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती डी.के. आरीकर यांनी केले. येथील वनप्रशिक्षण संस्था, वनराजिक महाविद्यालय, ...
पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर शेतकऱ्यांनी जमिनीत बियाणांची लागवड केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस पडेल, ही मोठी आस शेतकऱ्यांना होती. त्यामुळे पाऊस पडण्याआधीच काही ...
कळत - नकळत हातातून झालेल्या चुकांमुळे काहींना कैदी म्हणून जीवन जगावे लागते. कारागृहात जीवन जगताना मन खिन्न होत असले तरी चुकीचा पश्चाताप करण्याची हीच खरी जागा असते. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती आज बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला असला तरी शहराचा चेहरामोहरा एखाद्या तालुका मुख्यालयासारखाच आहे. एक ना अनेक समस्या शहरात आहेत. राज्य शासनाने या शहराच्या विकासाकरिता ...
१० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले. ...