म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आज पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आपले धाबे दणाणले; पण या मॉन्सूनला बेभरवशाचे बनवले कुणी? आपणच ना.. आपण पाण्याच्या बाबतीत सुधारणार नाही; पण पावसाने मात्र नियमितपणे पडत राहावे, हे असेच किती काळ चालणार? ...
एन. जी. ओ. बाबतचा गुप्तचर खात्याचा अहवाल हा सध्या बहुचर्चित विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर, एन. जी. ओं.च्या संदर्भात एका समाजसेवी संस्थाचालकाने केलेले हे अनुभवाधिष्ठीत विवेचन. ...
परिस्थितीमुळे स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या एकाकीपणातून मार्ग काढण्यासाठी पुण्यात ‘मैत्रगट’ साकारला आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटून व्यथांना विधायकतेची वाट देणार आहेत. या उपक्रमाविषयी... ...
भारतातील भ्रष्टाचारी नेते, मंत्री यांचा काळा पैसा स्वीस बँकेत असल्याने तो बाहेर काढण्यासाठी केंद्राने प्रयत्न सुरू केले आहेत. स्वीस बँकेनेही त्यांना यादी देण्याची तयारी दर्शवली आहे. खरंच हा सारा काळा पैसा भारतात परत येऊ शकेल? ही रक्कम जितकी सांगितली ...
एक काळ होता, शिक्षणक्षेत्र पवित्र समजलं जायचं. पदरमोड करून, खस्ता काढून शिक्षण संस्था स्थापन केल्या जात. आता मात्र निव्वळ पैसे कमवण्याचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जातं. संस्था चालवणारे ही तसेच आणि त्यांच्या संबंधांतील तिथे येणारेही तसलेच!ो ...
अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती स्त्रियांनी आता झुगारूनच द्यायला हवी. कटू प्रसंगांमध्ये निर्धाराने उभे राहिल्यास आणि कायद्याचा सक्षम आधार घेतल्यास स्त्रियांवरील अत्याचार नक्की कमी होतील. ...
समाजाला आपल्या कवितेतून सतत आश्वस्त करणारे हिंदी कवी केदारनाथ सिंह यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणं त्यांना अपेक्षितच होतं कारण वर्तमानकाळात त्यांच्याइतकी प्रगल्भ व अस्वस्थ करणारी कविता लिहिणारा दुसरा कवी दिसत ...
ज्ञानसंपादन हा शिक्षणाचा मूळ उद्देशही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जवळ-जवळ दुर्लक्षिला जातो. ज्याच्याजवळ जास्त पदव्या आणि प्रमाणपत्रे असतील तो विद्वान, असे समजले जाते. ‘अथा तो ज्ञानजिज्ञासा’ हे सूत्रच हरवून गेले आहे. अर्थ जिज्ञासा तेवढी उरली आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ खात्याने नवे शैक्षणिक धोरण आखण्याचे सूतोवाच केले आहे. १९८६ नंतर नवे शैक्षणिक धोरण आखले गेले नव्हते. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या विषयामुळे उच्च शिक्षणात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक ...