शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना ८०० कोटींवर निधी वितरित केला आहे. या योजनेला मिळत असलेला ...
विठ्ठल भिसे, पाथरी शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जागेचा गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जागेची मोजणी होऊन नकाशा तयार करण्यात आला ...
ग्रामीण भागातील गावे वाड्या वस्त्यांना कृषी वाहिन्यांच्या नव्या निकषानुसार २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अकृषिक वीज हानी ४५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अखंडित वीजपुरवठा केला ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर रोजगाराची संधी नाही, महागडे शिक्षण, स्पर्धा परीक्षांना वेळ मिळत नाही, सर्वसामान्यांना न झेपणारा हा अभ्याक्रम अशा अनेक प्रकारचे गैरसमज समाजात ...
बालकांचा सक्तीचा शिक्षणाचा अधिकार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तिसरी व चवथीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विषयांचा समावेश एकाच ...
मार्च आणि जून महिन्यात राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरातवाढ केली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून मासिक पासमध्ये वाढ होणार आहे. ही भाडेवाढ १२ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही पढंरपूर यात्रेकरिता एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याकरिता ५ ते १५ जुलैदरम्यान अमरावती बसस्थानकाहून विठूमाऊलीच्या भक्तांसाठी ६५ एसटी गाड्या सज्ज झाल्या आहे. ...
रोहिणी, मृग व आर्द्रा कोरडे गेले आहेत, मान्सूनने दडी मारली, दिवसेंदिवस जलस्त्रोताचे जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. तूर्तास जिल्ह्यातील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई आहे. ...
रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला. ...