रस्त्यावरील अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस भरपाई किंवा मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी नागपुरात दहा स्वतंत्र मोटर अपघात दावा न्यायालये ...
औरंगाबाद : दि. ३० आॅक्टोबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५ या कालावधीत(मसाप) कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ ...
‘राज्यातील अनेक विद्यापीठांतील शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याची सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिवाय, अनेक महाविद्यालयांत नियमित शिक्षक, सोयीसुविधा इत्यादींची वानवा आहे. ...
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट होणार असल्याचा निनावी दूरध्वनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात आला. त्यानंतर मुंबई आरपीएफ कार्यालयातून मध्य रेल्वेच्या ...