जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्यप्रकारे वापर होणे महत्वाचे आहे. ...
तालुक्यातील जवळपास १८२ शेतकरी गेल्या दिड वर्षापासून शेतात वीजमीटर लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कृषी पंप विद्युत जोडणी उपक्रम राबविले जाते. ...
कामबंद आंदोलनात सहभागी असलेल्या ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.३) कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अगोदरच आपले राजीनामे ...
ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांच्या शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...
वनमाफीयांना वनाधिकाऱ्यांचे सहाकार्य, मात्र मेंढ्या चारणाऱ्यांना जंगलात शिरण्यासाठी मज्जाव केला जातो. मेंढीपालनाचा मुख्य व्यवसाय असलेल्या या लोकांना वनात ‘चराईबंदी’ ने हैराण करुन सोडले आहे. ...
तालुक्यात वाढत्या अवैध धंद्यांमुळे गावातील वातावरण गढूळ होत चालले आहे. प्रत्येक गावात अवैध दारुबंदीला पोलिसांना अपयश आल्याने महिलांच्या अस्मितेवर येत आहे. ...
शालेय पोषण आहार बचत गटाला देण्यासंबंधी शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकावरून मुख्याध्यापक आणि शिक्षकांत काही काळाकरिता आनंद होते. त्याच बरोबर काही बचत गटाच्या ...
उष्णतेची लाट बघता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा (वर्ग १ ते ७) सकाळ पाळीत करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यानुसार गुरूवारपासून (दि.३) जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी पाळीत ...