औरंगाबाद : आपल्या व्यापारात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन यांचे चर्चासत्र १६ आॅगस्ट रोजी आयोजित केले आहे. ...
श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने ...
वृक्षतोडीच्या घटनांसंदर्भातील सुनावणीच्या तारखांना गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या वन अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांना वॉरंट काढण्याचा आदेश पश्चिम विभागाचे हरित न्यायाधीकरणाने दिला. ...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्य पोलीस दलातील ६७ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. यातील सर्वाधिक २३ शौर्यपदके एकट्या गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळविली आहेत. ...
औरंगाबाद : नांदूर-मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडून दहा दिवस उलटले तरी खालीपर्यंत पाणी पोहोचले नसल्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ तारखेच्या नागपूर जिल्हा दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडे आला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांचा नागपूर जिल्हा दौरा पाच तासांचा ...
स्वातंत्र्यांची अनुभूती घेताना नागपूरकरांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सायकलस्वार घंटी वाजवून आनंद व्यक्त करीत होते. ढोल-ताशे वाजत होते. नागपुरातील लहान-थोर प्रत्येक जण एकमेकांचे अभिनंदन ...
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांना थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपुढेच उभे करण्याची तंबी येथील काँग्रेसच्या आमदारांनी दिली आहे. ...