जालना : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत असून ...
फकिरा देशमुख , भोकरदन तालुक्यातील नळणी समर्थनगर या गावात गेल्या चार पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी डाळींबाची शेती करण्याकडे लक्ष दिल्यामुळे येथील प्रगतीशील शेतकरी भीकनराव भिमराव वराडे ...