धरण जेवढे जीवन जगण्याला फायदेशीर ठरते तेवढेच ते मरणालाही कारणीभूत ठरु शकते याचा अनुभव पूर्णेच्या महाप्रलयाने पूर्णाकाठच्या सुमारे १५०० गावकऱ्यांना आणून दिला. ...
सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर असलेल्या शासकीय प्रशासकांना बसविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. ...
उस्मानाबाद : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्वत:ला वाहून घेणारे आणि समाज प्रबोधनासाठी आयुष्य वेचणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला ‘लालफिती’चे ग्रहण लागले आहे़ ...
शहराला भेदूून जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस महामार्गालतच्या मंगलधाम कॉलनी परिसरात प्राचीन टेकड्यांचे नियमबाह्य खोदकाम करण्यात आले आहे. हल्ली या पोखरलेल्या टेकड्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. ...
लातूर : शहरातील क्रीडासंकुल, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, दयानंद गेट, बसस्थानक आदी ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे़ ...
लातूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन चांगले मिळत नसल्याने अपचन होत असल्याच्या तक्रारी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांकडे विद्यार्थ्यांनी केली़ ...