‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी’ या अजरामर गीताचे रचयिते राष्ट्रकवी प्रदीप यांनी या गाण्यातून मिळणाऱ्या रॉयल्टीची रक्कम सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांच्या विधवांना ...
उस्मानाबाद : घराच्या जागेत घेतलेल्या बोअरची नोंद आठ अ ला घेवून तसा आठ अ देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई ...
एसएनडीएल संदर्भात वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी फुटाळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एसएनडीएलच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहक जनता ...
देशात दरवर्षी अन्ननलिकेच्या कॅन्सरचे ५० हजार नवीन रुग्ण आढळून येतात. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य रुग्ण ‘अॅडव्हॉन्स स्टेज’मध्ये येतात. यामुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जाते, ...
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात अवघा १० दलघमी पाणीसाठा असल्यामुळे व वरील भागातून पाण्याची आवक होत नसल्यामुळे पाणीटंचाईचे गंभीर संकट नांदेडकरांसमोर उभे आहे़ ...