उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्यात बदली प्रक्रियेतून आलेले २२ कर्मचारी रुजू झाल्याने कर्मचाऱ्यांचा वानवा काही अंशी कमी झाला आहे़ मात्र, दोन फौजदारांची पदे ...
बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या महिनाभरापासून पाऊस झाला नाही़ खरीपाची पेरणी झालेली पिके आता हळूहळू मान टाकत आहेत़ परिणामी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
नागपूर आणि अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीची सरासरी ७८ टक्के प्रकरणे निर्दोष ठरून केवळ २२ टक्के प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. संपूर्ण राज्यातील शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. ...
रमेश शिंदे , औसा बैलपोळ्याचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, यंदा पावसाने गुंगारा दिल्याने हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. ...