तब्बल ५० दिवसांंच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सर्वदूर अक्षरश: धुव्वाधार पाऊस कोसळला. २४ तासात कोसळलेल्या पावसाने हाहाकार उडाला. रात्रभर विजांचे तांडव सुरू होते. ...
हिंगोली : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांनी दिलेला सत्य, अहिंसेचा विचार समाजाला पुढे नेणारा असून त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, ...