संजय कुलकर्णी , जालना जालन्याचा मोसंबी ज्याप्रमाणे परराज्यात जातो, त्याचप्रमाणे डाळिंबाचा मालही आता परराज्यात जाण्याची सुविधा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपलब्ध होत आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रशासनाकडून मात्र वेगळीच भूमिका घेतली ...
देशाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असलेल्या ‘झिरो माईल’नंतर सुरू होणारा आदिवासी गोवारी उड्डाणपूल म्हणजे उपराजधानीचा ‘माईलस्टोन’च. दिवस रात्र वाहनांची वर्दळ...कर्कश आवाज अन् गोंगाट सहन करीत ...
ढोलताशांचा गजर... डीजेचे बीट्स...त्यावर थिरकणारी तरुणाई...पाण्याचा होणारा वर्षाव... थरावर थर रचत दहीहंडीचे लक्ष्य गाठणाऱ्या गोविंदाचा थरार... आणि एकच गुंज गोविंदा आला रे आला... ...
‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार ...