पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार ...
पारपंरिक व लोकसंस्कृतीचा वारसा असलेला पोळा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र या पोळ्यावर दुष्काळाचे स्पष्ट सावट दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, ...
कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा ...
जिल्हा परिषदेत येताच सदस्यामध्ये विधानसभा लढविण्याची खुमखुमी येते. जिल्हा परिषदेत शड्डू ठोकून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी आसुसलेले आहेत. ...
केंद्रशासनाने ग्रामीण विकासाकरिता थेट निधी उपलब्ध करून दिला. याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात येते. या विभागाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री ...