पणजी : कोळसा खाणींचे लिज देताना स्पर्धात्मक बोली लावून का दिले गेले नाही, असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने कोळसा ब्लॉक घोटाळ्यासंबंधी केलेला आहे. ...
औरंगाबाद : जयभवानीनगरात कामगार व मजूर मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या भागात सेवा-सुविधांची बोंब असून, गुंठेवारीच्या नावाने मनपा सतत ठेंगा दाखवीत ...
वाशी येथील रहिवाशाला वीज वितरणने गेल्या तीन महिन्यात ४१ हजार रुपयांचे वीज बिल पाठवले आहे. विजेचा अधिक वापर नसतानाही त्यांना गेली तीन महिने भरमसाट बिल येत आहे ...
‘श्री’चे आगमन होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे २९ आॅगस्टपर्यंत बुजवा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर महापालिका, ...
मेट्रो रेल्वे, पारडी उड्डाणपूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिंपूजन केल्यानंतर, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वर्धा रोड ते जयताळादरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ ...
वेतन निश्चितीची टिप्पणी तयार करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज दुपारी जेरबंद केले. उपेन्द्र शरदचंद्र श्रीवासकर ...