आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी नवीन शासन निर्णय ...
औरंगाबाद : जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत पाच पं.स.वर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने झेंडा फडकावला. ...
चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान हवाईपट्टीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेसाठी ३० कोटी रूपये राज्य शासनाला वनविभागाला नक्त मालमत्ता मुल्य (एनपीव्ही रक्कम) द्यावयाचे होते. ...
गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता ...
वाळूज महानगर : दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह चार लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दुपारी बजाजनगरमधील साराभूमी अपार्टमेंट येथे घडली. ...
घोट वनपरिक्षेत्रांतर्गत विकासपल्ली उपक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या गरंजी कक्षा क्रमांक ४१५ मध्ये अवैधरीत्या सागवन वृक्षाची तोड करताना वनाधिकाऱ्यांनी एका आरोपीस रंगेहात अटक केल्याची घटना ...
कोरपना शहरासह परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचा पुरेसा प्रयत्न पोलीस व संबंधित विभाग करीत नसल्याचे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेदाराची बदली ...
पेरणीनंतर कपाशीचे पीक बहरु लागले असताना तण नाशकासाठी कृषी केंद्रातून औषधी घेतली. मात्र कृषी केंद्रधारकाने चुकीची औषधी देवून शेतकऱ्याला त्याची फवारणी करण्याचा सल्ला दिला. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे प्रत्येक जॉबकार्डधारक मजुरास वर्षभर काम पुरविण्याची व त्यांची आर्थिक उन्नती घडवून ...