लातूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा परिषेदत पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर असले तरी त्यात गेल्या तीन वर्षांपासून बिघाड झाल्याने ...
रविंद्र भताने , चापोली ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसुत्रता व पारदर्शकता यावी़ यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आॅनलाईन करून थेट मंत्रालयाशी जोडण्यात आल्या आहेत़ ...
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २८९ वनराई बंधारे ...
शासनाने तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क दिल्याने शिरूर मतदारसंघातून एका तृतीयपंथीयाने आपली उमेदवारी जाहीर केली असून, ते आता शिरूरकरांकडे मतदानाचा जोगवा मागणार आहेत. ...
प्रकाश मिरगे , जाफराबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होत असून अध्यक्षपदाची माळ जाफराबाद तालुक्यातील जि.प. सदस्याच्या गळ्यात पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे. ...