आता ही युती तुटते की टिकते याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.गेल्या २५ वर्षांपासून अभंग असलेल्या महायुतीला आता तडे जाऊ लागले आहेत.मात्र तरीही सेनेच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नसून सध्या युतीमध्ये तणाव सुरू आहे.सेनेने जराही झुकते न घेता ...
आता ही युती तुटते की टिकते याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.गेल्या २५ वर्षांपासून अभंग असलेल्या महायुतीला आता तडे जाऊ लागले आहेत.मात्र तरीही सेनेच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नसून सध्या युतीमध्ये तणाव सुरू आहे.सेनेने जराही झुकते न घेता ...
शासकीय आदिवासी वसतिगृहातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना माहूर येथे घडली. वसतिगृह अधीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा ...
महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांनी दहा जणांना चावा घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आता लागू झाली आहे. याच काळात विविध सण, उत्सव येत असल्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी पोलिसांना ...
माना समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार तालुक्यातील कोसारा येथील पांडुरंग नन्नावरे व नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ ...
पिकांवर सध्या विविध किडींनी आक्रमण केले असून, कीड नियंत्रणात आणताना शेतकरी मेटाकुटीस आले असतानाच आता उमरखेड तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची ...
राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने १०३ ग्रामपंचायतींना कोट्यवधींची खैरात वाटली. मात्र हे करताना क्रीडा संस्थांना बाजूला ठेवण्यात आले. २०१३-१४ मध्ये व्यायाम शाळा ...
‘एकीचे बळ’ या वाक्प्रचाराचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर जिल्ह्यातील निर्मल झालेल्या १७६ गावांना भेट दिलीच पाहिजे. गावकऱ्यांच्या एकीने गावाचा कसा कायापालट करात येतो हे येथील ...
मुरुड तालुक्यात बहुतांशी पिकांना करपा या बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज कमाने यांच्या शेतातील पिकांना तसेच अन्य ग्रामीण भागात ही लागण ...