नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त ...
शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा ...
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव हे गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ...
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा, याकरिता शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे विविध माध्यमांद्वारे मतदारांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करावी, ...
अहेरी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावरील गुड्डीगुडम येथे १० रूपयांच्या फाटक्या नोटेवरून वाद झाल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाची हत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी ४.३० वाजताच्या ...
जावयाचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस बुधवार २४ सप्टेंबर रोजी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सात ...
रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. ...