व्यावसायिक उपक्रमासाठी वनविकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली. ९०० चौ. किमी वनक्षेत्र वनप्रकल्पाच्या ताब्यात आहे. आजपर्यंत हजारो हेक्टरवर उत्कृष्ठ रोपवन करुन उच्च दर्जाचे वन तयार करण्याचे ...
येथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील ...
निवडणुकीच्या काळात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक उमेदवार असतात. यावर अंकूश घालण्यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर असते. नाकेबंदी करुन वाहनांची ...
देशी दारुचा अवैध साठा असल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तीन ठिकाणी छापे घातले. यात ४७ हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करून तिघांना अटक केली. ...
आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ...
कोणतीही निवडणूक आली कां हवसे, गवसे आणि नवसे सारेच चार चाकी वाहनातून फिरण्याची संधी सोडत नाहीत. परंतु, आता परिस्थिती बदलली असून प्रचार करायचा मात्र वातानुकुलीत वाहने प्रचारकर्त्याच्या ...
दसऱ्याच्या दिवशीच्या मध्यरात्री महालगाव येथील रस्त्यावर असलेल्या घरी अंधाराचा फायदा घेऊन शयनगृहात झोपलेल्या जोडप्यांना बघणे आरोपी कैलाश यशवंत ढबाले यांना चांगलेच महागात पडले. ...
कोदुर्ली वैनगंगा नदी घाटावरील कालची रात्र तिघांसाठी काळरात्र ठरली. दुर्गामातेच्या मिरवणुकीत सहभागी होऊन विसर्जनाअंती तिघा जणांचा करुण अंत झाला. डोळ्यासमोर गेलेले प्राण सर्वांच्याच हृदयाला वेदना ...
जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून ...