गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले. ...
‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील ...
सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. ...
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून सैरावैरा धाव घेतली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी दिवाळीनिमित्त लोकहितवाहिनीला दिलेल्या १० मिनिटांच्या मुलाखतीची ध्वनिफित दिग्रस तालुक्यातील कांदळी या छोट्याशा गावातील असलम खान ...
मनुष्याने वन्यजीवांची निवासस्थाने बळकाविली़ यामुळे ते मानवास उपद्रव करतात़ यास माणूसच कारणीभूत आहे़ संपूर्ण सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आपले कार्य चोखपणे बजावत ...
मद्रासहून यवतमाळ मार्गे दिल्लीला भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनर क्र. एचआर ६१ बी- ६०५० च्या चालकाने नाचणगाव बसस्थानकावरील पानटपरीचालकास चिरडले. यात अरविंद देवराव ...
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने उशिरा झालेल्या कपाशीच्या पेरणीमुळे नवरात्रात सुरू होणाऱ्या शितदहीच्या कापूस वेचणीला विलंब झाला. यामुळे दिवाळी सणावर आर्थिक सावट निर्माण झाले आहे. ...