वनालगतच्या शेतात जावून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातून वन्यप्राणी व मानवात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी ...
अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना ...
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा आहे. समाजात त्यांच्याप्रती आदर असणे म्हणजे सर्वकाही नसून त्यांच्या भावना व दु:ख समजणे आवश्यक आहे. तो समाजाला आरसा ढाकण्याचे काम करतो पण जेष्ठ ...
पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे गावाचा विकास रखडला आहे. गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गावातील ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांनी गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्या जैसे थेच आहेत. विविध प्रमुख पक्षांच्या ...
अत्यल्प पाण्यामुळे धान निसवण्याच्या तयारीत आहे. धान पीक एका पाण्याने जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. कोंढा परिसरात गोसे प्रकल्पाचा डावा कालवा आहे. ...
निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा कधी फटका तर कधी समाधान मिळते. भंडारा शहरात आज बुधवारला निसर्गाचा असाच अनुभव नागरिकांना अनुभवाला मिळाला. ...
कोसरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकावर मधमाशानी हल्ला केला. त्यामुळे लोक भयभीत होवून सैरावैरा पळू लागले. मधमाशांनी २० ते २५ लोकांना दंश करून जखमी ...
गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतील पदाधिकारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त झाले आहेत. विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली आहे. ...