आकस्मिक परिस्थितीत प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात येणाऱ्या व्यक्तीची केवळ सुयोग्यता तपासली पाहिजे की, त्यासोबत शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे हा प्रश्न निकाली निघाला आहे. ...
पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा ...
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जैन सहेली मंडळाच्यावतीने बुधवारी आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात ६२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...
मानवी जीवन आहे तेथे रोगही आहेत. एखाद्या रुग्णाला रोग होणे हा गुन्हा नाही. ती संपूर्ण आरोग्यातली एक उणीव आहे. हे संपूर्ण जगच उणिवांनी भरलेले आहे. तशीच मानवी जीवनात रोगांमुळे ...
आज देशाला स्थायी सरकार व सामूहिक प्रवाहाची गरज आहे. विविध जाती भेदभाव यांना बाजूला करून सर्व धर्मांना एकाच प्रवाहात आणून देशाचा विकास साधणे हेच भाजपाचे उद्दिष्ट आहे. ...
महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विविध मार्गाने केलेल्या प्रचाराला मतदार बळी पडले. विधानसभा निवडणुकीत अशा प्रचाराच्या आहारी जाऊ नका तसेच जातीयवाद्यांना थारा देऊ नका, ...