तालुक्यातील मोसम गावावरून आलापल्लीकडे दुचाकीने जात असताना अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागमंदिराजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार, ...
त्यांनी विकासाचे स्वप्न दाखवले, पण त्या स्वप्नांकडे जाणाऱ्या वाटेत गोडसेपासून धर्मांतरापर्यंतचे थांबे होते. त्यांनी भ्रष्टाचार आणि उत्तर प्रदेशातील पिता-पुत्रांच्या विरोधाचे स्वप्न दाखवले. ...
येथील वॉर्ड क्रमांक चारमधील विजेचा खांब पूर्णपणे जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी तो उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खांब पडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना तालुका औद्योगिकदृष्ट्या विकसित समजला जातो. परंतु उद्योगांची निर्मिती गडचांदूर या एकाच परिसरात झाली असल्याने उर्वरित तालुक्याचा परिसर उद्योगांपासून वंचीत आहे. ...
खरीप हंगाम २०१४ मध्ये राजुरा तालुक्यातील १११ गावांपैकी फक्त ५८ गावातील पीक परिस्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखवून ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ...
आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो. ...
कोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले. ...
जेव्हा केव्हा शेतकऱ्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर उतरविण्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरु होते, तेव्हा तेव्हा देशभरात आस्ती पक्ष आणि नास्ती पक्ष यांच्यात वितंडवाद सुरू होतो. ...
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वेकोलिकडून मिळणाऱ्या कोळशात भेसळ करण्यात येत आहे. याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे काँग्रेस उपनेते आ. विजय वडेट्टीवार ...
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने शालेय स्तराव बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक संमेलने आयोजित केली जातात. या संमेलनाचे ...