रेशन वितरण प्रणालीअंतर्गत वितरीत करावयाचे सुमारे ८९ हजार क्विंटल तांदूळ गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील २६ राईस मिलर्सकडे पडून आहे. शासनाने महामंडळांच्या माध्यमातून खरेदी केलेले ...
‘टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याभर राबविण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार ...
‘रेल्वे स्थानक की खुले मदिरालय’ अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित होताच दुसऱ्या दिवसापासून पासिंग रस्त्यावर रेल्वे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू केली. तसेच पार्सल पासिंग रस्त्याची ...
यावर्षी कमी पावसामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धानाला योग्य भाव किंवा बोनस मिळाला नाही. त्यातच आता अंतिम पैसेवारीही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. ...
मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने येनापूर परिसरातील कापूस पिकाला जोरदार फटका बसला. या परिसरातील ९० टक्के कापूस अवकाळी पावसामुळे नष्ट झाले. ...
धानोरा ग्रामीण रूग्णालयात पाणी नसल्याने शौचालयात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. येथे एकच परिचारिका कार्यरत असून त्याही निवृत्तीच्या वाटेवर आहे. एकाच डॉक्टरच्या भरवशावर साऱ्या ...
खालापूर तालुक्यात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नुकतीच उसरोळी भोकरपाडा येथे एका दुकानासह दोन घरफोड्या करून ८८ हजारांची रोकड घेवून पलायन केले. ...
सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात काही अभ्यासक्रमाचे निकाल उशीरा जाहीर झाले. तसेच ग्रामीण भागामध्ये विद्युत भारनियमन, इंटरनेट सुविधांचा अभाव व इतर समस्यांमुळे काही ...