ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ४२ गटासाठी २८९ अर्ज दाखल केले असता त्यापैकी २७५ जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे उर्वरित चार उमेदवार बिनविरोध निवडून आले ...
उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना भेडसावरणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी ६२ पाणवठे, चार बंधारे व १० वन तलाव बांधण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. ...
तालुक्यातील मुरमाडी-मौशीखांब जि.प. पोटनिवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा सरचिटणीस प्रशांत वाघरे या बाहेरच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवार केल्याने या निवडणुकीत भारतीय ...
गोंडवाना विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात १३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ४३ विद्यार्थ्यांना ...
राज्य शासनाने टंचाईग्रस्त व टंचाईसदृश गावांसाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार ...
गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय, ...
लोकमत सखी मंच चंद्रपूरच्यावतीने २१ व २२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी महिलांना सन २०१५ ...
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ चंद्रपूर, जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर व खादी ...
येथील नगरपालिकेच्या प्रभाग दोन मधील भाजपाचे नगरसेवक राकेश कुळसंगे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक रविवारला घेण्यात आली. मतमोजणी सोमवारला ...
सावली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या करोली-आकापूर या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे, या गावांत अद्यापही एसटी पोहचली नाही. ...