लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वायगाव (नि.) येथील ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली़ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्याने विद्यार्थी बचावला़ या घटनेमुळे ...
पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान ...
जगभरात प्रेमाचे प्रतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या शहाजहाने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर ताजमहाल बांधला. त्याचप्रमाणे गिधाडी येथील सर्व बांधवांनी आपल्या पत्नीच्या प्रेमाला शौचालयाची भेट द्यावी, ...
जिल्हा परिषद गोंदिया येथील सभागृहात आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी त्यांच्यासाठी पंचकर्मची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ...
पुनर्वसन पॅकेजमध्ये आपल्या कुटुंबीयांवर अन्याय झाल्याचे सांगत गाव सोडण्यास नकार देणाऱ्या त्या दोन कुटुंबीयांना अजूनही शासनाकडून न्यायाची आस आहे. वनवासी जीवन जगत मूळ गावातच ...
तालुक्यातील चिल्हाटी येथील तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व मागासक्षेत्र विकास निधीमधून स्वत:च्या नावे परस्पर ...
पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या तरूणाने आपल्या स्वगावी येण्यासाठी आझाद हिंद एक्सप्रेसचे (२१२९) तिकीट आरक्षित केले. मात्र गाडी सुटण्याची वारंवार चौकशी केली असता सेंट्रल रेल्वे ...
जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, ...
कायद्याची अंमलबजावणी व पालन करीत असताना पोलीस व नागरिकांमध्ये सतत सुसंवाद समन्वय असावा, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ...
तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...