कारंजा तालुक्यातील कार(खैरी) प्रकल्पाच्या जवळ असलेल्या जऊरवाडा, काकडा, परसोडी भागातील केळीच्या पिकांवर बदलत्या वातावरणामुळे करपा रोगाचे सावट पहावयास मिळत आहे. ...
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्वी तालुक्यात मंगळवारी शिवारफेरीवे आयोजन करण्यात आले होते. यात २१ गावांत पाहणी करण्यात आली. ...
सिंचनासाठी शेतकरी विहिरीवर कृषी पंप लावतात़ यासाठी वीज जोडणी घेतात; पण यात वीज कंपनी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे दिसते़ येथील एका शेतकऱ्यास प्राप्त बिल व मिटरच्या प्रत्यक्ष ...
बजाज चौक नाव उच्चारताच त्याचे भव्य स्वरुप, वाहनांची रेलचेल, लोकांची धडपड सारेकाही एका क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जमनालाल बजाज यांचा भव्य पुतळा या चौकाच्या सौंदर्यात भर घालतो़ ...
गत दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने येथील भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वातवारणामुळे फुलकोबीवर अळ्यांनी हल्ला केला असून पीक धोक्यात आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्ह्यात ३०४ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा पुरवित आहेत़ यात मागणी करूनही नवीन बसेस मिळत नसल्याने बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात़ ...
सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र पिपरीया समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. लोकप्रतिनिधींच्या निक्रियतेमुळे परिसराच्या विकासासाठी ...
बँक कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा संप यासह हक्काच्या दोन सुट्या व पाच शनिवार अर्धवेळ काम होणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीचा जानेवारी महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी आंदोलनाचा ...