नात्यांचे संदर्भ आता पूर्वीसारखे राहिले नाही़ त्यात आता व्यवहार शिरला आहे़ परंतु काही लोक या व्यवहारी जगातही नात्यांची वीण घट्ट धरून उभे आहेत आणि या लोकांमुळेच हे जग ...
दिल्ली आणि इतर मार्गावर धुके पडल्यामुळे रेल्वेगाड्या १८ तास विलंबाने धावत आहेत. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना रेल्वेगाड्यांची वाट ...
सध्या देशात धर्मांध शक्तींनी सत्ता हस्तगत केली आहे. देशातील एकूण परिस्थिती पाहता अतिशय घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ही प्रतिकूल परिस्थिती जितकी घातक आहे, तितकीच ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यात मिठू मिठू पोपट, ताई, घरटं व आई पाहिजे नाटकांचा समावेश होता. ...
फुटाळा तलावावर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पोलिस-नागरिक सहकार्याने नववर्षाच्या स्वागतासाठी आ. प्रकाश गजभिये यांनी आॅर्केस्ट्राचे आयोजन केले होते. आपल्या कुटुंबासह ...
केंद्रीय पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यांनतर नागपूर विभागात दुष्काळी गावांच्या संख्येत २७०० ने वाढ झाली आहे. नजरअंदाज पैसैवारीनुसार पूर्वी विभागात दुष्काळी गावांची संख्या ...