नर आणि मादा वाघांच्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना भद्रावती तालुक्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत मुधोली काटवल बफर झोन क्षेत्रात नवीन वर्षाच्या पर्वावर उघडकीस आली. ...
लातूर : जिल्ह्याची पाणीपातळी कमालीची घटली असून, दोन मीटरपेक्षा जास्त खाली गेलेल्या गावांची संख्या ३४५ वर आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामाचा प्रारंभ या गावांतून केला जाणार आहे. ...
लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरात गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या पावसामुळे हरभरा व तुरीच्या पिकांवर पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे़ ...
औरंगाबाद : अवकाळी पावसाने थंडीसोबतच तिबेटियन बांधवांचा मुक्काम काही दिवस वाढविला आहे. मात्र, वर्षाच्या पहिल्या दिवशी गरम कपड्यांचा बाजार ‘थंड’ राहिला. ...