सात महिन्याच्या गर्भवती आदीवासीचे मुलींचे डफरीनमध्ये सिझर करण्यात आले असून बाळबाळंतीणीची प्रकृती गंभिर आहे. त्यामुलीवर इर्विनच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून बाळांचाही ...
धारणी तालुक्यातील उकुपाटी या गावातील २००७ वर्षात आत्महत्या करणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या विधवेवरही बँकेसह खासगी सावकारांचे कर्ज असतानाही खचून न जाता आपल्या मुला-मुलींचे लग्न ...
आपल्या अस्सल मराठी व विशेषत: वऱ्हाडातील भाषाशैलीमुळे मराठी रसिकांच्या हृदयात घर केलेला व ‘फु बाई फु’ व ‘चला हवा येवू द्या’ या छोट्या पडद्यावरून घराघरात लोकप्रिय ठरलेला मराठी अभिनेता ...
जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड, ...
पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे पत्रकांरासोबत भेदभाव करीत असून त्यांना जनसपंर्क अधिकारी पदाहून तत्काळ काढण्यात यावे, अशी एकमुखी मागणी ...
विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे सोमवारी स्थानांतरण करण्यात आल्यावर मंगळवारी पुन्हा ४४ मुलांनाही शहरातील तीन बालगृहात हलविण्यात आले. ...
विरोधी पक्षात असताना सत्तारूढ सरकारातील उणिवा काढणे सोपे असते. कारण त्या वेळी तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसते. सरकारने काय केले असता योग्य झाले असते, असे सांगण्याचीही त्या वेळी गरज नसते. ...
महाराष्ट्र राज्य औद्योगिक आघाडीवर प्रगतिशील आहे; ते कायम ठेवण्यात येईल, आमच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात उद्योजकांच्या बैठकीत बोलताना केले. ...
सुप्रसिद्ध समाजसेवक व थोर मानवतावादी बाबा आमटे यांचे सन २०१४ हे जन्मशताब्दी वर्ष होय. त्यांनी स्थापलेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे ‘सोमनाथ प्रकल्प’ होय. ...