सालेकसा तालुक्यातील रुंगाटोला येथील अंकालू चैतराम परतेती (४७) ३१ डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा चेहरा जाळून खून करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह रूंगाटोला नजीक रविवारी गावकऱ्यांना दिसला. ...
झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचा २२ वा झाडीबोली साहित्य संमेलन येथील ‘स्व. हरिदास बडोले साहित्य नगरी’ खिलेश महाविद्यालय परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आला. ...
अनेक जण नशिबाला दोष देत आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन त्यात दिवस काढतात. पण आपले नशिब आपल्या हाताने घडवून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणारे युवकही दुनियेत कमी नाहीत. ...
धरण बनले, कालवे तयार झाले. सिंचनासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला खरा पण शेतकऱ्यांच्या सुखासाठी शेतीचे बलिदान देणारे प्रकल्प मात्र दु:खावलेलेच आहेत. प्रकल्पग्रस्त अशी मुद्रा लावलेले ...
मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू, ...
नक्षल दहशतीच्या छायेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रोजगारांचा अभाव आहे. परिणामी अनेक युवक बेरोजगार आहेत. रोजगारासाठी युवकांना बाहेर राज्यात स्थलांतर करावे लागत आहे. ...
ब्रिटिशकालीन जिल्ह्याचे ठिकाण म्हणून एकेकाळी नावलौकिक असलेल्या सिरोंचा शहराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे वाढतच चालले आहेत. ...
एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे ...
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीत आरमोरी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी गैरहजर असलेल्या तब्बल ७९ विद्यार्थ्यांना पटावर उपस्थित दाखविले. ...
कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. ...