औरंगाबाद : रिक्षात बसून चिकलठाण्याकडे येत असलेल्या एका प्रवाशाला रात्री रिक्षाचालक व आधीच सहप्रवासी म्हणून बसलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण करीत लुटल्याची घटना जालना रोडवर घडली. ...
औरंगाबाद : धुक्यामुळे परतीची रेल्वे उशिरा धावत असल्याने याचा परिणाम अमृतसरला जाणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर झाल्याचे दिसून आले. २५ डिसेंबरची परतीची रेल्वे २४ तास उशिराने धावली. ...
औरंगाबाद : सातारा परिसरातील धोकादायक पुलासाठी जिल्हा प्रशासनाने डीपीटीसीमधून मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला; परंतु अद्यापही काम सुरू होत नाही. ...
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद रस्त्याचे तुकडे करून टप्प्याटप्पाने कामे करण्याचा जिल्हा परिषदेचा गोरखधंदा तपासण्यासाठी शिक्षण-आरोग्य सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ...