लातूर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे़ एकूण चाऱ्यापैकी ४० टक्के चारा वाया जात असल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्या चाऱ्यावर ...
त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेगवान पावले उचलण्यात येत नसल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाच्या ५० जागा ...
लातूर : साखरा पाटीनजीक एका प्रेमीयुगुलाला मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी बालाजी गोडसेसह अन्य दोघे अशा तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़ ...
मिहानमधील कंपन्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. तीन महिन्यांच्या आत कंपन्यांनी कामे सुरू न केल्यास त्यांच्या जमिनी परत घेण्यात येईल, ...
संत्रानगरी नागपूरचा विकास स्मार्ट सिटीच्या धर्तीवर करण्याचा मार्ग प्रशस्त होत असून याचाच एक भाग म्हणून बुधवारी अमेरिकेच्या सिस्टर सिटी इंटरनॅशनल (एससीआई)सोबत महापालिकेने प्राथमिक करारावर ...
लातूर : आघाडी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी व तीर्थक्षेत्र असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय जाताजाता घेतला होता़ ...
आॅनलाईन अर्ज प्रणाली सुरू झाल्यापासून पासपोर्ट कार्यालयात येणाऱ्या अर्जांची संख्या वाढीस लागली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज ५०० अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या ...
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व सासू कुमुद जयंत चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यातील सर्वच ६२ वाळूपट्टे सध्या अवैध उपशाचे अड्डे बनले आहेत. दररोज या पट्टयांवरून रात्रीच्या वेळी लाखो रुपयांच्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे ...