येत्या काळात विदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची उपासमार होणार नाही यासाठी शासन जागरुक आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी १० हजार सौरपंप देण्याचा शासनाचा मानस आहे. ...
अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक ...
अकोली रेल्वे स्थानक पसिरात खुल्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. काही महाभागांनी परस्पर भूखंडाची विक्री करण्याचा धंदा सुरु केला असून यात सामान्यांची फसवणूक होत आहे. ...
महापालिकेच्या सुकळी येथील कचरा डेपोसाठी अधिग्रहीत १८.४४ हेक्टर आर. जमिनीचा ताबा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी घेतला. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच आकांडतांडाव केला. ...
घर घेऊन देतो, असे सांगून रंजन याने ढोकाळी येथील शकुंतला रॉय यांची २० लाख २५२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या ३०-३५ वर्षांपासून चिखलदरा तालुक्यातील डोमनी (फाटा) या टंचाईग्रस्त गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ाता डोमनीवासियांचा नागरिकांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष ...