मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे. ...
भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने ...
नियोजित सेवाग्राम विकास आराखडा हा शाश्वत विकासासाठी पूरक आहे. हा आराखडा सर्वसमावेशक असून वर्ध्याला विकसित बनविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गतवर्षीपेक्षा ९५ हजार ५५६ लिटर रॉकेलची कपात केली आहे. १ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करून ऐन थंडीत घाम फोडण्याचा प्रकार जिल्ह्याच्या पुरवठा शाखेने केला. ...
जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट नगरपरिषदेतील रस्ता अनुदानाअंतर्गत १ कोटी १५ लाख रक्कमेचा विकास कामांना स्थगिती देण्यासंबंधिची याचिका फेटाळली. यामुळे शहरातील विकास ...