मिळतेय संयमाची शक्तीमहात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिव ...
सोलापूर : गरिबांना जीवनदायीचा लाभ मिळालाच पाहिजे, यातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जीवनदायीत समाविष्ट केलेल्या रुग्णांवर उपचार टाळणार्या यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या घोषणांनी जेलरोड पोलिसांचे शुक्रवारी सकाळी टेन्शन वाढले. यश ...
नवी मुंबई : भूसंपादन करताना शेतकर्यांच्या हिताचे निर्णय आताच्या भूसंपादन कायद्यात नाहीत, त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने केली आहे. यासंदर्भात शनिवार, ३१ रोजी सकाळी ११ वाजता कोकणभ ...
सुरगाणा : समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या अनुदानित वसतिगृह कर्मचारीना गेल्या तेरा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने या सर्वांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने लवकरात लवकर थकलेले संपूर्ण मानधन एक रकमी देऊन होत असलेली आर्थ ...
नटराजन यांनी दबावाखाली झालेल्या निर्णयांचे जे दाखले दिले, त्या सर्व प्रकरणांच्या फायली मोदी सरकारमधील पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तपासून पाहणार आहेत. ...