तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे. ...
जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे. ...
तब्बल ४६ वर्षानंतर म्हणजे शिंगणकरानंतर उमरखेडसाठी मागासवर्गाला उमेदवारी मिळाली. मागासवर्गाला उमेदवारी मिळताच ज्यांनी निरंकुश सत्ता भोगली त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ...
पंचायत समितीच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. कुठलेही काम वेळेत होत नसल्याने त्यांना वारंवार या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. ...
जिल्हा नियोजन समितीतील ग्रामीण मतदारसंघातून नियुक्त झालेल्या आठ सदस्यांची निवड रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. यामुळे जिल्हा निवड समितीची ...