सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ...
भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी रिक्षाचालकांनी अचानक रिक्षाबंद आंदोलन छेडले होते़ ...
ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात म्हणजेच ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण आदींसह इतर ठिकाणी शनिवारी व्हॅलेंटाइन डे साजरा केला आहे. ...
मालमत्ता करातील छुपीकरवाढ, पाणीपट्टीतील दरवाढी पाठोपाठ आता ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा करात १५ टक्के दरवाढ सुचविली आहे. ...
एरव्ही कुठलेही विकासकाम अथवा सोयीसुविधा मागण्यासाठी एखाद्या गावातील ग्रामस्थांना शासनासह राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांकडे खेटे मारावे लागतात. ...
विश्व हिंदू परिषदचे काम जगभरातील ३० देशांत सुरु असून, कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वस्तरांत पोहोचून जास्तीतजास्त लोकांना परिषदेच्या कार्याशी जोडणे आवश्यक आहे. ...
यंदा पडणारी थंडी आंबा पीक उत्पादकांना दिलासा देणारी ठरत आहे. यंदाचे आंब्याचे पीक निश्चितच बागायतदारांचा उत्साह टिकवणारे राहील, अशी शक्यता झाडांना आलेल्या मोहरावरून व्यक्त केली जात आहे. ...
म्हसळा शहरातील मार्बल विक्रेत्याच्या नोकरांनी घरातून अडीच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी या चोरांचा पाठलाग करून तीन तासांत त्यांना जेरबंद केले ...
कर्जत तालुक्यातील साळोख तर्फ नीड या गावामध्ये एका डेव्हलपर्सचे बांधकाम सुरु झाले आहे. तेथे साळोखमधील एक दलित युवक बांधकाम साहित्य पुरवतो. ...
स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेची समितीच गठीत झालेली नाही, त्यामुळे जिल्हास्तरीय कृती आराखड्यात कोणत्याच ग्रामपंचायतीची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. ...