राज्यातील स्थानिक प्रशासानाच्या हद्दीत बेकायदेशीर बॅनरबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाने जोराचा दणका दिल्यानंतरही मीरा-भार्इंदर शहरात बॅनरबाजी आजही शहरात बहरत असल्याचे पहावयास मिळत आहे. ...
आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांचा शिरढोण येथील उपेक्षित असलेला, त्याचबरोबर अखेरची घटका मोजत असलेल्या फडकेवाड्याचा जीर्णोद्धार करण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. ...
मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात ...
बँकांकडून सक्तीची वसुली होत नसल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात मात्र बँकेचे वसुली पथक घरोघरी फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे. ...