कर्जबाजारीपणा व नापीकीला कंटाळून गेल्या २४ तासांत उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
दिल्लीतील निर्भया आणि मुंबईतील शक्ती मिल प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रामध्ये असलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली वन विभागाने सुरू केल्या आहेत. ...
ऐन मासेमारीच्या हंगामात ओएनजीसी (आॅइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन) या तेल कंपनीद्वारे समुद्रात तेल सर्वेक्षण होत असल्याने त्याविरोधात ...
कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तक्रारी आता त्यांच्या आवाजावरून नोंद होणार आहेत. यासाठी कोकण रेल्वेकडून १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक ...
ठाणे जिल्ह्यातील खेरवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी बाळू हिंमत मंडपे (३०) यांनी डोमगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
येरवड्यातील खुल्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना कारागृहाच्या पोलिसांनी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...
औद्योगिक वापराकरिता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग न उभारल्यास त्या जमिनी परत घेतल्या जातील, ...
भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) सदस्य नोंदणी कार्यक्रमानंतर मंडपाचा बांबू अंगावर पडल्यावरुन शुक्रवारी दुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली़ ...
जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातील गैरकारभाराच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर ‘शेण फेको’ आंदोलन ...