लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती! - Marathi News | Virar-Alibag Corridor will be done at 55 thousand crores, nine metros will benefit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

महामुंबईच्या दळणवळणात क्रांतीकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. ...

वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन' - Marathi News | Smriti Mandhana Reclaims-Top Spot In ICC Womens ODI Rankings Ahead Of ICC Women's World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत केली होती दमदार कामगिरी ...

जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले.. - Marathi News | Jayashreetai Patil's decision to join BJP was wrong says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले..

जयश्रीताई अन् त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ ...

Chemical Fertilizers : सेंद्रिय शेती हवी का रासायनिक शेती? खत वापरात पुन्हा वाढ! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Chemical Fertilizers: Do we need organic farming or chemical farming? Fertilizer use is increasing again! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रिय शेती हवी का रासायनिक शेती? खत वापरात पुन्हा वाढ! वाचा सविस्तर

Chemical Fertilizers : शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी खतं वापरतायत, पण यामागचा अतिरेक आता धोकादायक वळणावर आहे. राज्यात गेल्या वर्षी ७१ लाख टन रासायनिक खत शेतात मिसळले गेले. जमिनीच्या सुपीकतेवर गदा, आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसत आहे. (Chemical Fe ...

लघुशंकेला गेला तितक्यात पत्नी ओरडली अन्... सोनमने दाखवले १८ मिनिटांत कशी गेली राजा रघुवंशीची हत्या - Marathi News | Shillong police had taken the accused to the crime scene to understand how Raja Raghuvanshi was murdered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लघुशंकेला गेला तितक्यात पत्नी ओरडली अन्... सोनमने दाखवले १८ मिनिटांत कशी गेली राजा रघुवंशीची हत्या

राजा रघुवंशी याची हत्या कशी झाली हे समजून घेण्यासाठी शिलाँग पोलिसांनी आरोपींना घटनेच्या ठिकाणी नेले होते. ...

Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water Level : Finally Ujani is 50 percent full; How many TMC of water is stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्रात गेल्या माहिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून, परिणामी यावर्षी उजनी प्रथमच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे. ...

Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन - Marathi News | raja raghuwanshi viral video sonam raghuwanshi made promise on reception | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन

Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्याकांडाच्या चौकशीदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लग्नानंतरच्या रिसेप्शन दरम्यान राजा आणि सोनम दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. ...

शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय - Marathi News | AI policy for agriculture approved, good news for Dharavi residents, honorarium of 'these' people doubled; big decisions in maharashtra cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यात आता शेतीसाठी AI च्या धोरणारस मंजुरी दिली आहे. ...

तुम्हाला न्याय कधी? ६४ लाखांहून अधिक खटले प्रलंबित! - Marathi News | When will you get justice? More than 6.4 million cases pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला न्याय कधी? ६४ लाखांहून अधिक खटले प्रलंबित!

भारतात इतर देशांतील न्यायालयांपेक्षा अधिक काळ कामकाज होते. तरीही प्रलंबित खटल्यांची संख्या वाढतच आहे. ...