म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गडचांदूर शहर व परिसरातील इतर गावांचा विचार केल्यास येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. कधीकधी तर रुग्णांवर उपचार ...
कृषीप्रधान देशात प्रत्येक राज्यातील शेतकरी जोपर्यंत सुखी होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवून शेवटच्या टोकावरील ...
चंद्रपूर जिल्हा औद्यागिक असल्याने येथे कामगारांची संख्या अधिक आहे. या कामगारांच्या शारीरिक श्रमपरिहारासाठी मद्यपान आवश्यक असल्याने दारूबंदी नकोच, असे म्हणत आता मद्यविक्रेत्यांची लॉबी ...
नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने ...
भंडारा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विखुरलेला असला शेती उपयोगी औजारे तयार करणारा लोहार समाज आजही विकासापासून वंचित आहे. यंत्राद्वारे शेतकी अवजारे तयार होत असल्याने ...
तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो. ...
वस्तू अथवा सेवेत गुणदोष किंवा उत्पादन दोष असल्यास ग्राहकांनी जागरूक राहून ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले. ...
कारली जलाशयाच्या पाण्याने गर्रा व आसलपानी या गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो, परंतु ज्या गावात जलाशय कारली आहे. त्या गावातील सुपारी ६५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. ...
शहरात मोबाईल टॉवरचे जाळे परसत आहे. विविध कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल धारकांना सेवा देण्यासाठी सुरू केलेली चढाओढ नागरिकांच्या जीवावर उठली आहे. याकडे पालिका प्रशासनासह ...