महाराष्ट्रातील नाटकांसाठी दिल्लीची दारे पुन्हा खुली होण्याची शक्यता आहे. मराठी नाटक दिल्लीत पोहोचले पाहिजे, गाजले पाहिजे याच भूमिकेतून गेले वर्षभर प्रयत्न करणारे ...
महाराष्ट्र सरकारने यावर्षी एकूण ३९ हजार ४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास राज्यातील ६० टक्के गावांवर दुष्काळी स्थिती असल्याचे जाहीर केले. ...
शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. त्याच्या मंजूरीचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत. यवतमाळात मात्र गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय ...
शहरातील शाळा-महाविद्यालयेही टवाळखोरांच्या गराड्यात सापडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गोधणी मार्गावर तर या टवाळखोरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. एवढेच नव्हे ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेसाठी ६७५ गावांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यासाठी ३० कोटींची आवश्यकता आहे. ...
फुरसुंगी : फुरसुंगी उरूळीदेवाची येतील कचरा डेपोवरील हंजर प्रक्रिया प्रकल्पातील कचर्याला रविवारी सकाळी मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठया प्रयासाने आग आटोक्यात आणली. मात्र हा कचरा प्रकल्पात कचरा टाकणे अनेक दिवसांपासून बंद असताना आग लागली ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर उपविभागात रस्त्यांची कोट्यवधीची कामे केली. ही कामे कंत्राटदारांऐवजी मजूर संस्थांना देण्यात आली. विटा-रेती सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून घेतलेली ...