जानेवारी १५ ते मार्च २०१५ दरम्यान महाराष्ट्रात वादळी पाऊस, अतिवृष्टी व गारपिटीने थैमान घातले होते. ...
वीरेंद्र चंपालाल संकलेचा नामक कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रूपये न देता पळ काढला. ...
मातोळा तालुक्यातील घटना. ...
संग्रामपूर येथील घटना; अनर्थ टळला. ...
वर्धेसह पुलगाव, आर्वी सिंदी (रेल्वे) व आष्टी (शहीद) बाजार समित्यांच्या ९० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे. ...
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी तालुक्यातील घाटी येथील शासकीय आमश्रशाळेला भेट दिली .... ...
आरमोरी शहरात पाणीपुरवठ्यासह विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ...
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने विशेष सहाय्य तथा आम आदमी विमा योजनेंतर्गत फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे प्रसिद्धी .... ...
अत्यल्प मानधनात शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष ... ...
राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत माहे मे मध्ये मंजूर करण्यात आलेल्या एकूण २ लाख ४० हजार निधीचे १२ लाभार्थ्यांना वाटप बुधवारी करण्यात आले. ...