गंगाराम आढाव , जालना जिल्ह्यात गत वर्षी अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील ७ मध्यम आणि ५७ लघू प्रकल्पापैकी ३४ प्रकल्पपूर्णपणे कोरडेठाक पडले होते ...
जालना : देशात स्वच्छता राहावी यासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तांडूर येथील युवक दुचाकीवरुन भारतभ्रमणावर निघाला आहे. ...
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिवसाढवळ्या वन्य प्राण्याची हत्या केली जात आहे. तसेच या प्राण्यांचे मांस ग्राहकांना घरपोच देत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. ...