आधारभूत खरेदी योजनेंतर्गत १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत धान खरेदीचे शासनाने आदेश निर्गमित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून एकूण ७२ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. ...
शेतकऱ्यांकडून आधारभूत किंमतीत खरेदी करण्यात येणाऱ्या धानावर शासनाला तोटा सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने यावर्षी धान खरेदीचे नियम कडक केले असून याचा फटका धान खरेदी संस्थांना ...
उघड्यावर शौचालयास गेल्याने विविध आजार होत असल्याचे आरोग्य संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्यावतीने अनुदानावर ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. ...
येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर ...
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
मनुष्याला जीवन जगताना अनंत अडचणींना समोर जावे लागते. त्या अडचणीवर उपाय शोधताना प्रसंगी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी इहलोकीची यात्रा तरी सुखद व्हावी, ...
वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही. ...
राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले. ...